"आठवणी या कठीण कवचाच्या फळांसारख्या असतात, उमेदीच्या काळात त्यांचा मधूर स्वाद घेता येतो,नंतर मात्र कातर खिन्नपणाच चाखायला मिळतो".
----कॉपीकॅट काळे.
या तर आजोबांच्या आठवणी पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातल्या,ज्या काळात फळांचा सुकाळ एवढा मोठ्या प्रमाणात झाला नव्हता, विज्ञानही फळांना ऋतूंच्या बंदिस्त पिंजऱ्यातून मुक्त करण्याएवढे पुढारलेले नव्हते. आणि हवी त्याच दिवशी फळांंना पिकायला लावणारी केमिकल्स जन्माला यायची होती.
त्या पुरातन काळी बाप्पाच्या साध्या डेकोरेशनसाठी ही फळं समोर मांडण्याची बाळबोध रीत होती.
Comments
Post a Comment