ती कृष्ण-अर्जून,कर्ण आणि सोन्याची टेकडी यांची गोष्ट सगळ्यांनी वाचली असेल,असणारच फॉरवर्डींगच्या या युगात कोणीच कोरड राहू शकत नाही या मेसेजींग पासून.
आपण जे पुर्वापार करत आलोय पण आता विसरुन गेलोय तेच तर या मेसेजमध्ये सांगितले आहे.
आज रथसप्तमी, सगळ्यांकडचे हळदीकुंकू
कार्यक्रम संपले असतील. संक्रांतील वाण लुटण्याची आपली परंपरा, आपल्या हातांनी उचलून घेण्याची परंपरा सोडून आपण प्रत्येकीला अगदी पदर हातात धरुन देण्याची परंपरा स्विकारली आणि आता हे मेसेज फॉरवर्ड करुन
Comments
Post a Comment