जेवढे 'चिकू मारवाडी' जातीय, 'कंजूष कोब्रा' जातीय तेवढेच 'शेंडी जानव्याचे हिंदुत्व' जातीय आहे. ही एक वृत्ती आहे,अहंकाराची. जेव्हा एखादा कोणी म्हणतो "कुराण हेच सर्वोच्च्य आणि ...
आपल्या मनाचं पण प्लश सारखेच असते योग्य वेळी भावना मुक्त केल्या गेल्या तरच घाण,किल्मिष साफ सफ होतं.नाहीतर मोकळ झाल्याचं सुख नाही आणि स्वच्छ साफ झाल्याची अनुभूती नाही.
"वाहत्या गंगेत हात धुवून घेणे" याचा अर्थ गेल्या आठ-दहा दिवसात गवसला,काहीजणांनी स्वत:ला पुण्य लाभावे म्हणून ही वाहती धारा जवळ केली तर काही जणांनी स्वच्छता अभियानाचे नावे ...
आपण *चूक* आहोत हे समजून घ्यायला माणसं एवढा उशीर करतात की तो पर्यंत माणसं दूर गेलेली असतात. आपण ~चूक~ नाही हे समजून घ्यायला माणसं एवढा उशीर करतात की तो पर्यंत माणसं तुम्हाला ग...
💐💐... सुप्रभात...💐💐 जीवन एवढे साधे सोपे कधीही नसते,जेवढे सिरियल्स मध्ये दाखवतात,एखाद्याला कोणी नावडते झाले म्हणून लगेच आपण आवडते होवू असे कधीच होत नाही. ...
🌷🌷 सकाळच्या उगवत्या सूर्याच्या किरणांनी झाडांच्या शेंड्याना सोन्याची झळाळी मिळत असली तरी थंडीनी कुडकुडणा-या माणसांना त्याचा काडीएवढाही उपयोग नाही,त्यांना उपयोगी ...
मोबाईलमध्ये असलेले शेकडो सुविचार हे त्या दोन हजार रुपयांच्या नोटे सारखे असतात जे वेळप्रसंगी व्यवहारात कुचकामी असतात अशा वेळी उपयोगी पडतात आपण स्वतः ...